गेल्या ६ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने आणि एक महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. ...
जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या वतीने तिरोडा तालुक्यातील १३९ गावांपैकी केवळ २० गावांत डासनाशक फवारणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. इतर गावातही अशी फवारणी करण्यात यावी, ...
ग्राहकाने जुने विद्युत मीटर बदलवून नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर लावले. त्यानंतर त्यांना सरासरी युनिट दाखवून बिल पाठविण्यात येत होते. ग्राहकाने वारंवार विनंती करूनही विद्युत विभागाने दखल ...
शहरातील पार्किंगच्या अव्यवस्थेवर तोडगा म्हणून नगर पालिकेने पार्कींग प्लाझाची संकल्पना मांडली होती. मात्र पार्कींग प्लाझाचा फक्त गाजावाजाच सुरू असल्याची वास्तविकता आहे. ...
प्रवाशांची वाढती संख्या बघता अनेक बाबतीत राज्य परिवहन महामंडळाचे मरारटोली येथील गोंदिया बसस्थानक तोकडे पडत होते. केवळ सहा फलाटांवरून बसेस सुटत होत्या. आता नवीन सात फलाट ...
बाघ-ईटियाडोह पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यावर्षी रबी-उन्हाळी पिकांसाठी मिळणाऱ्या पाण्यात घट होणार आहे. यावर्षी कमी पावसामुळे धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा नाही. ...
अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका ...
ग्रामपंचायत सजेगाव खुर्द येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.२४) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भजन, कीर्तनातून जनजागृती करीत आदर्श ...