नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे ...
युतीसरकारच्या काळात माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांनी तिगाव - आमगाव रस्त्याचे डांबरीकरण केले. आज जवळपास २० वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. विशेष म्हणजे ...
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी ग्रामपंचातचा सरंपच कोण? हा संतप्त प्रश्न गावकरी व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी खंडविकास अधिकारी ...
नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटामधून सहभागी झालेल्या ३५ नमुन्यांमधून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा सावलीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...
तलावांच्या या जिल्ह्यात असलेले १४०० मामा तलाव जिल्हावासीयांसाठी वरदान आहेत. त्यांचे खोलीकरण, गाळ उपसा केल्यास या तलावांमध्ये चांगला जलसाठा होऊन जमिनीतील पाण्याची पातळीही वाढेल. ...
एक अल्पवयीन मुलगी अरूणनगर रेल्वे स्थानकावर असताना तिच्या आई-वडीलांच्या ताब्यातून तिचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातून अटक केली. ...