स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवून स्वच्छता केली जात आहे. यांतर्गत येथील जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. यात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा ...
घाटांवरून रेतीचे अवैध उत्खनन थांबविण्याकरिता शासनाने कितीही उपाययोजना राबविल्या, तरी या सर्व योजना निष्फळ ठरल्या आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच घाटांवरून बिनधास्तपणे रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. ...
जिल्हा परिषदने या देशाचे पंतप्रधान यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जि.प. स्वच्छ ग्राम योजनेची तावातावात घोषणा करून याची सुरूवात देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातून केली. ...
तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात ग्राम स्वच्छता अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिदिन व जागतिक अपंग सप्ताहाची सांगता शनिवारी ६ डिसेंबरला करण्यात आली. यावेळी तिरोडा ...
मनोहरभाई पटेल अॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य ...
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीच्या अरेरावीविरुद्ध व्यापाऱ्यांनी रणशिंग फुंकले असून पोलिसांत केलेल्या खोट्या तक्रारींच्या निषेधार्थ ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद पाळण्याचा निर्णय घेतला. ...
वर्षभर शेतात मेहनत करुन सुद्धा धानाची समर्थन मूल्यावर विक्री करण्याकरिता शेतकऱ्यांना जीवाचा आटापीटा करावा लागत असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच धान खरेदी केंद्रावर दिसून येत आहे. ...
वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. ...
जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. चालू वर्षाच्या ११ महिन्यांत अज्ञात चोरट्यांनी ६८ मोटारसायकल पळवून नेल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यातील एकट्या ...
परिसरातील सितेपार ते शिकारीटोला या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पुलावर मोठा खड्डा पडला असून येथून ये-जा करणाऱ्यांना अपघाताचे आमंत्रण देत आहे. ...