तालुक्यातील कावराबांधच्या आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्राची महती राज्यस्तरावर गेली आहे. विविध पुरस्कार पटकावलेल्या या आरोग्य केंद्राची यशोगाथा वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक ...
भरघाव वेगात असलेली दुचाकी स्लीप होऊन तर दुसऱ्या अपघातात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत अशा दोन अपघातांत तिघे जण ठार झाले. यात एक गंभीर जखमी झाला आहे. ...
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या वाढत्या अत्याचारावर प्रतिबंध लागावा अत्याचारपिडीत महिलांना त्वरित न्याय मिळावा, याकरिता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात महिला समुपदेशन ...
क्रीडा संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल व सेमी फायनल चमू न ठरविता सर्व शिक्षक एका खोलीत बसून कुणाला क्रमांक द्यायचे या विचारत पडले होते. तसेच बक्षीस वितरण ...
सडक/अर्जुनी तालुक्यात तयार करण्यात आलेल्या वनतळीचे एकच कोटेशन वेगवेगय्या संस्थेच्या नावाने तयार करण्यात आले. ज्या संस्थांच्या नावाने कोटेशन तयार करण्यात आले ...
जिल्ह्यात अनेक विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विनावेतन अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र त्यांच्या कायमस्वरूपी वेतनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागू शकला नाही. ...
केंद्रात व राज्यात आपली सत्ता नाही. परंतु कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाची कामे करत रहावी व निवडणुकीच्यावेळी विरोधकांनी दाखविलेल्या ‘अच्छे दिन’चे स्वप्न पुर्ण होताहेत काय, ...
जि.प. च्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता योजना राबविण्यात येते. त्यासाठी शासन निधी पुरवितो. यावर्षी जिल्ह्यातील एकूण ५५६ गावांसाठी ...
पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती. ...
राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे, ...