जिल्ह्यात एकूण १७ माजी जि.प. सदस्यांना पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४ पंचायत समितीच्या सभापतींना बढती देत जिल्हा परिषदेची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ८ गटाच्या निवडणुकीने लक्ष वेधले आहे. ...
शासनाकडून बारदान्याचे टेंडर वेळेत न झाल्याने केंद्रांना वेळेत बारदान्याचा पुरवठा होऊ शकला नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप आणि रब्बी हंगामासाठी दीड कोटी बारदान्याची मागणी केली आहे. त्यातच सोमवारपर्यंत २५ हजार बारदान्याचा पुरवठा कोलकाता येथून हो ...
किती उमेदवार माघार घेतात यानंतरच निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने या निवडणुकीत व्टिस्ट आला आहे. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर सोमवारी सर्वोच्च न ...
केरळसह काही राज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, हा नियम अद्यापही महाराष्ट्रात लागू करण्यात आला नाही. सर्वांनाच सध्या रेल्वे गाड्यांमधून प्रवासाची परवानगी दिली आहे. लसीचे दोन डोज घेतल्याची ...
जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या निवडणुका या ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे; पण या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून, ओबीसी जागा वगळून या निवडणुका न घेता ...
सुनील मांढरे हा बहीण व मैत्रिणीसोबत देवरी तालुक्यातील भर्रेगाव परिसरातून येत असताना, महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सुनील जागीच ठार झाला, तर बहीण व मैत्रीण गंभीर जखमी झाल्या. ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस १३ डिसेंबरला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. ...
अवघ्या देशातच कोरोना नियंत्रणात आलेला असताना, जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मागील वर्षापासून सुरू असलेला कहर यंदा नियंत्रणात होता. मात्र, आता कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूने दहशत माजवली आहे. त्यातच तिरोडा तालुक्यात एकदम सात बाधित आढळून आल्याने ...
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या निर्णयावर १३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. तर, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जि.प.च्या १० ...
ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. पण ओबीसी जागा वगळून नव्हे, तर एकत्रित निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार या निवडणुका स्थगित करून नंतर एकत्रित निवडणुका घेण्याचा निर्णय घेते ...