नगरातील मुख्य रहदारीचे ठिकाण आंबेडकर चौक असून त्याच्या जवळपास पुन्हा अतिक्रमण वाढले आहे. ...
आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील लोखंडी प्रवेशद्वारावरच चुकीचा शब्द कोरण्यात आल्याने ... ...
धावत्या जगात वावरताना झटपट काम उरकण्यासाठी व संपर्कासाठी अलीकडे मोबाईलचा वापर होऊ लागला. ...
पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाने अन्नसाखळी निर्माण केली आहे. ...
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिनस्त सिकलसेल विभागाद्वारे सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात एकूण एक लाख ९६ हजार ७५३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. ...
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस पडला आहे. आता पर्यंत ६० टक्के धरणे भरायला हवी होती. ...
ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या बोंडे या गावी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आला. ...
जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २५ जुलै रोजी होत आहे. त्यासाठी १६०३ प्रभागांसाठी दाखल नामांकनांपैकी एकूण ३८८८ नामांकन वैध ठरले आहेत. ...
नवेगावबांध येथील तलावात मासेमारी करण्यासाठी मासेमार सज्ज झाले आहेत. ...
दूरसंचार क्षेत्रात शासनाने ‘पोर्टेबिलिटी’ ही सेवा सादर करून नागरिकांना आपली मनपसंत कंपनी निवडून त्यांची सेवा घेण्याची ...