Gondia News ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना कळणार नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केले. ...
प्राण्यांच्या हैदोस थांबविण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून सौर कुंपणाची योजना आखण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदानावर सौर कुंपण देण्यात आले होते. सौर कुंपणच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची रोकथा ...
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने या पदासांठी पूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार निवड करायची की नव्याने आरक्षण काढायचे यावर अद्यापही ग्रामविकास विभागाने आपला निर्णय जिल्हा प्रशासनाला कळविलेला नाही. त्य ...
बिरसी विमानतळावरुन प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहे. शासनाच्या उड्डाण योजनेतंर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेला आता प्रारंभ करण्यात येणार आहे. विमानसेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय उड्डयन मंत्रालय आणि ...
गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता ३६ दिवस पूर्ण झाले आहेत; पण अद्यापही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन पदाधिकारी पदावर आरूढ झालेले नाही. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या जिल्ह्या परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठर ...
मलिक यांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराने आरोप केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. केंद्र सरकार सूडबुद्धीचे राजकारण करीत असून, याचा गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी रस्त्यावर उतरत याचा निषेध नोंदविला. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक ...
तो पोलीस कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला होता. दरम्यान सोबत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला झटका देत भिंतीवरून उडी घेऊन पळून गेला होता. दरम्यान आमगावचे पोलीस निरीक्षक विलास नळ ...
Gondia News युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे. ...
धानाला फुटवे फुटण्याअगोदरच रानगव्यांनी अंदाजे दहा एकरातील धानाची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीवरच अवलंबून आहे. सर्वांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्य ...
बिरसी विमानतळ सुरू होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली. खा. प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री असताना त्यांनी बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारले. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे या विमानतळाचा उपयोग ...