केंद्र सरकारने रब्बी हंगामात धान खरेदीसाठी यंदा राज्याला प्रथमच धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली. त्यातच जिल्ह्यात रब्बी ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले आणि खरेदीची मर्यादा केवळ ९ लाख १२ हजार क्विंटलची दिली, तर ७७ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण् ...
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला आता या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याच ...
हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस येणार असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निसर्गाने त्यांचा अंदाज फोल ठरविला व ७ जूनपासून मृग लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती. परिणामी, उन्हाळा काही संपला नव्हता व रखरखत्या उन्हामुळे जिल्हावासी त्रासून गेले होत ...
गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा होमेश्वर बावनकर ही ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली. तर गोंदिया येथील शारदा काॅन्व्हेंट हायस्कूलची वेदी भुवनकुमार बिसेन हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव ये ...
राज्य रस्ते परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध यासह अन्य समाजघटकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार होती. मात्र, अपेक्षित प्रमाणात स्मार्ट कार्ड तयार झाले नसावे क ...
मागील ३२ वर्षांपासून लोकसभा व राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे सर्वात मोठे दायित्व माझ्या खांद्यावर आहे, हे मी कधीही विसरणार नाही. या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव झटत राहणार. मी गोंद ...
बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३३-टी २६३६ चा चालक फिर्यादी विलास अर्जुन चौधरी (४५,रा.गांगलवाडी, चंद्रपूर) हे ताब्यातील बेलोरोमध्ये कोंबड्या घेऊन राजनांदगाव येथून वडसाकडे जात असताना त्यांनी देवलगाव येथील आश्रमशाळेजवळ वाहन थांबवून शौचाला गेले होते. या दरम्य ...
हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्याने सातत्याने अडथळे येत आहेत. परिणामी, शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रशिक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २२८० हून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी दोन हजार रुपये शुल्कही घेतले जाते; मात्र बहुतांश ज ...
यंदा रब्बी धान खरेदीसाठी केंद्राने राज्याला मर्यादा ठरवून दिली होती. त्यात जिल्ह्याला ९,१२,४६८ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आता तेवढीच धान खरेदी करू शकणार होते. शिवाय शेतकऱ्यांची गैरसोय होणार असल्याने धान खरेदी ...