गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा होमेश्वर बावनकर ही ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली. तर गोंदिया येथील शारदा काॅन्व्हेंट हायस्कूलची वेदी भुवनकुमार बिसेन हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव ये ...
राज्य रस्ते परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध यासह अन्य समाजघटकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार होती. मात्र, अपेक्षित प्रमाणात स्मार्ट कार्ड तयार झाले नसावे क ...
मागील ३२ वर्षांपासून लोकसभा व राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे सर्वात मोठे दायित्व माझ्या खांद्यावर आहे, हे मी कधीही विसरणार नाही. या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव झटत राहणार. मी गोंद ...
बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३३-टी २६३६ चा चालक फिर्यादी विलास अर्जुन चौधरी (४५,रा.गांगलवाडी, चंद्रपूर) हे ताब्यातील बेलोरोमध्ये कोंबड्या घेऊन राजनांदगाव येथून वडसाकडे जात असताना त्यांनी देवलगाव येथील आश्रमशाळेजवळ वाहन थांबवून शौचाला गेले होते. या दरम्य ...
हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्याने सातत्याने अडथळे येत आहेत. परिणामी, शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रशिक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २२८० हून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी दोन हजार रुपये शुल्कही घेतले जाते; मात्र बहुतांश ज ...
यंदा रब्बी धान खरेदीसाठी केंद्राने राज्याला मर्यादा ठरवून दिली होती. त्यात जिल्ह्याला ९,१२,४६८ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आता तेवढीच धान खरेदी करू शकणार होते. शिवाय शेतकऱ्यांची गैरसोय होणार असल्याने धान खरेदी ...
मृत वाघाचे वय अंदाजे ६- ७ वर्षे असल्याचे सांगण्यात येते. नेमक्या कोणत्या रेल्वेने वाघाला धडक दिली ते कळू शकले नाही. तालुक्यात ६ महिन्यांत वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. ...
गेल्या काही दिवसांत राज्यात व काही जिल्ह्यांत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोबतच कोरोना आता गेला असे गृहीत धरू नये. कोरोनावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने १ जूनपासून ...
गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते. मात्र, मध्यंतरी शासनाने त्यावर बंदी लावली आहे. परिणामी गावातील पथदिव्यांपोटी ग्रामपंचायतींना येणारे भरमसाट बिल भरण्याची त्यांची ताकद नाही. अशात ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी वाढत चालली ...