अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसला ‘फिटनेस सर्टिफिकेट’ असणे अत्यंत आवश्यक आहे. गोंदिया शहरातील काही शाळांना सुरूवात झाली आहे. या शाळांमधील सुमारे ४५ टक्के विद्यार्थी स्कूल बस, ३० टक्के विद्यार् ...
जिल्हा परिषदेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर १० मे रोजी जि. प. अध्यक्षपदी भाजपचे पंकज रहांगडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणविर यांची निवड करण्यात ...
एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात गाेंदिया जिल्ह्यात तिघांचा, नागपूर, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दाेन शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ठरवून दिलेली धान खरेदीची मर्यादा आठ दिवसांपूर्वीच पूर्ण झाल्याने सर्व धान खरेदी केंद्र बंद झाले आहे. केवळ १७ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली असून, अजूनही नोंदणी केलेल्या ५० हजारांवर शेतकऱ्यांकडून धान खरेदी होणे ...
मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणार ...
केंद्र सरकारने रब्बी हंगामात धान खरेदीसाठी यंदा राज्याला प्रथमच धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली. त्यातच जिल्ह्यात रब्बी ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले आणि खरेदीची मर्यादा केवळ ९ लाख १२ हजार क्विंटलची दिली, तर ७७ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण् ...
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला आता या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याच ...
हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस येणार असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निसर्गाने त्यांचा अंदाज फोल ठरविला व ७ जूनपासून मृग लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती. परिणामी, उन्हाळा काही संपला नव्हता व रखरखत्या उन्हामुळे जिल्हावासी त्रासून गेले होत ...