राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राला पेरणी संदर्भातील चुकीची आकडेवारी दिली होती. सुरुवातीला राज्य शासनाने संपूर्ण राज्याचे पेरणी क्षेत्र ५६०८ हेक्टर पाठविले होते. त्यापैकी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र ४०३२५ हेक्टर दिल्याने केंद्राने ...
लोकमत हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवार (दि.२) जुलै ...
पहिल्या वर्गात असलेली बालके दुसऱ्या वर्षी ती दुसरीत दिसायला हवीत. मात्र, पहिलीत दाखल बालके दुसऱ्या वर्षी दुसरीत दिसत नाहीत. त्यांना गळती झालेली मुले संबाेधतात. ...
खरीप हंगामा दरम्यान शेतकऱ्यांची बोगस बियाणे, खतांच्या नावावर फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने भरारी पथके व तपासणी माेहीम सुरू केली आहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खतांची विक्री केली जात असल्याचा प्रकार देवरी आणि गोंदिया कृषी विभाग ...
शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या घडामोडींचे पडसाद जिल्ह्यात देखील उमटत असून नगर परिषद निवडणुकीसाठी सुरु केलेल्या माेर्चेबांधणीलासुद्धा यामुळे ब्रेक लागल्याचे चित्र आहे. ...