तालुका स्थळावरील ग्रामपंचायतींचे विकेंद्रीकरण होऊन नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. मात्र यावर देखरेख ठेवणारे अधिकारी व कर्मचारी नसल्याने गोंधळात गोंधळ सुरू आहे. ...
गेल्या दोन वर्षांपासून कमी पावसाचा फटका सहन करीत असलेल्या गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या नवीन खरीप हंगामात चांगला पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...