पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम करावे, ...
स्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते. ...
तालुक्यात सर्वसामान्य जनतेला वेळेवर व योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी एका ग्रामीण रुग्णालयासह चार प्राथमिक आरोग्य केंद्रांची व्यवस्था शासनाने केलेली आहे. ...