शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून शेतकरी पीक विमा घेतात. परंतु नापिकीमुळे कर्जाचा डोंगर उभा झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नाकारला जात असल्याचा प्रकार.... ...
तालुक्यात झालेल्या वादळाने ५ जून रोजी १७८ घराचे नुकसान झाले. त्यातच ११ गावातील ४९ घरांचे नुकसानग्रस्तांंना ६३ हजार ९०० रुपये निधी वाटप करण्यात आले. ...
शुक्रवारी शहरात बरसलेल्या पावसाने येथील रेल्वे स्टेशन मार्ग, सिव्हील लाईन्स परिसरातील माता मंदिर चौक व मामा चौक रस्त्यावर असे पाणीच पाणी साचले होते. ...