महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने प्रवाश्यांचा प्रवास सुखाचा जावो म्हणून महामंडळाने बाराभाटीपासून तर नागपूर ही बस गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. ...
मागील दोन-तीन वर्षापासून पाऊस कमी पडत असल्याने धरणे कोरडेच राहत आहेत. जिल्ह्यातील मामा तलाव व इतर तलावांची दुर्दशा असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. ...
तिकीट काऊंटरसमोर प्रवाशांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा बघून गोंदिया रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन्स (एटीव्हीएम) लावण्याची मागणी होती. ...
सण, उत्सव शांततेत पार पाडता यावे, या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी गुन्हेगारी जगतात सक्रिय असणाऱ्यांना तडीपार केले जाते. ...