राज्य सरकारतर्फे केलेल्या कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेंतर्गत येणाऱ्या विविध सहकारी संस्थाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे बंद केले आहे. ...
प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोडी गणवेश देण्याची योजना सुरू केली. ...
रमजान ईद निमित्त आमगावच्या कुंभारटोली परिसरात असलेल्या ईदगाह येथे सोमवारी मुस्लीम बांधवांनी हजारोच्या संख्येत नमाज पठन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. ...