महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत वैनगंगा नदीवर डांगोर्ली येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा नदीचे पात्र लवकरच कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. ...
व्यापारी गाळ्यांच्या बांधकामापेक्षा आरोग्य केंद्राचे बांधकाम महत्त्वाचे असताना व्यापारी गाळे तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संबंधिताना नागरिकांच्या आरोग्यापेक्षा व्यापारी गाळ्यांचे महत्त्व अधिक असल्याचे चित्र बनगाव येथे दिसून येत आहे. ...
तालुक्यात आज राईस मिल उद्योग व शासकीय आयटीआय व पॉलीटेक्नीक सारख्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. या रस्त्यांमुळे लोकांना ये-जा करण्याची सोय होत असताना याच रस्त्यांनी समृद्धीही येत आहे. ...
क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रसित होतात. क्षयरूग्णांना बरे होण्यासाठी डॉट्स उपचार पध्दती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे, .... ...
वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या ..... ...
पाल्याने दहावी, बारावी उर्तीण केल्यानंतर त्याला कोणत्या क्षेत्रात पाठवावे यावरुन पालकांमध्ये बराच संभ्रम असतो. ९० टक्के विद्यार्थी हे करिअरची निवड ही प्रभावित होवून जो व ट्रेंड सुरू आहे त्याकडे आकर्षीत होवून करतात. ...
समाजात मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती व त्याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील साडेतीन हजार किशोरवयीन विद्यार्थिनीना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट जिल्ह्यातील ...... ...
जबलपूर रेल्वे लाईन अंतर्गत गोंदिया-बालाघाट-समनापूर ट्रेन रविवारी (दि.१) एप्रिलपासून लोहमार्गावर धावणार आहे. या गाडीला बालाघाट रेल्वे स्थानकातून रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत. ...