जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी विद्युत प्रकल्पाला पर्यावरण संवर्धनासाठी नुकतेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पंचतारा मानांकन (फाईव्ह स्टार) देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाने प्रदूषण कमी करुन पर्यावरणाचे संवर्धन केल्याबद्दल सलग दुसऱ्यांदा मा ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड व पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागातर्फे सर्वेक्षण नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. शासनाने अतिवृष्टीचा फटका बसल ...
शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले. ...
जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मागील तीन चार वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये गट ब, क, व ड मधील तब्बल ५३३ पदे रिक्त असल्याने त ...
उन्हाळ्याची धग आता जाणवू लागली आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली. मात्र तिरोडा तालुक्यातील धादरी येथे पाण्याचा मुबलक साठा असूनही पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. ...
जिल्ह्यात ७ व ८ एप्रिलला घेण्यात आलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये आयटीआय, खेळाडू, जडवाहन परवानाधारक, माजी सैनिक, एनसीसी, प्रमाणपत्रधारकांना आरक्षण देवून होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली. ...
चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला. ...
शासनाच्या विविध योजनांमार्फत आजच्या महिला चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी बचत गटामार्फत आपले जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे यांनी केले. ...
प्लास्टिक उद्योगावर २३ मार्च २०१८ पासून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने लावलेल्या बंदीच्या विरोधात प्लास्टिक उद्योगाचा विधानसभेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी हा मुद्दा लावून धरुन याकडे शासनाचे लक्ष वेधले. ...
येरंडी गावात पाटाचे काम झाले. हे काम एकूण १५ दिवस चालले. १५ दिवसांपैकी फक्त एक मस्टर म्हणजे ५ दिवसांचे पैसे मजुरांच्या खात्यात जमा झाले. परंतु बाकी दिवसांचे रोहयो कामाचे पैसे अद्याप जमा झाले नाही. ...