आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात जलसंकटावर मात करणे, आमचे प्रथम लक्ष्य आहे, .... ...
आपण जन्म कुठे आणि कुणाच्या घरी घ्यावा हे आपल्या हाती नाही. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा सुख-दु:ख, फायदे-तोटे घेवून येतो. जन्म कुठे घेतला याचा काळ कधीच संपुन गेला आहे. ...
रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापिही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगून, ज्यांच्यामुळे हजारो आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ आली ते नक्षलवादी आदिवासींचे हित काय जोपासणार? ...
नगर परिषदेने काढलेल्या निविदेत विविध कामांमधील अटी-शर्तींना घेऊन टाकण्यात आलेली याचिका अखेर नागपूर उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे सुमारे २० कोटी रूपयांच्या या निविदांचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना निसर्गावरच अवलंबून रहावे लागते. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार करविलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डा ...
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील जिल्हा कार्यकारणीत बद्दल करावयाचा असेल तर राज्य संघटनेला पत्रव्यवहार करुन आपली तक्र ार करावी लागते. पण परवानगी न घेता ६ गाव कामगार पोलीस पाटलांनी नवीन जिल्हा कार्यकारणीची घोषणा केल्याने चार पुरुष व दोन महिला पो ...
ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी आणि त्यांना पुरेशा प्रमाणात शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याला आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील भाजप सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी आणि आल्यानंतर या सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. सर्व सामान्यांसाठी केवळ मोठ्या मोठ्या घोषणा करून प्रत्यक ...
जनसुविधा योजनेतंर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांसाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. मात्र या निधीचे समान वाटप न करताना गोंदिया तालुक्याला १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. ...