डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आणि भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समतेच्या कलमांमुळे भारतीय स्त्रियांना न्याय आणि अधिकार प्राप्त झाला. ...
मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर न ...
दुष्काळी स्थिती बंधाऱ्याच्या मदतीने शेतीला सिंचनाची सोय करता यावी. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. बंधारे तयार केल्यानंतर मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे कोल्हापुरी ब ...
बाबासाहेब दलित, शोषीत व पिडीत समाजाचा बुलंद आवाज होते. दलित, शोषीत व पिडीतांच्या उत्थान, संरक्षण व संवर्धनासाठी बाबासाहेबांनी तयार केलेले कायदे केंद्र सरकार बदलून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करित आहे. ...
जिल्हा विकास नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी डव्वा गावासाठी ७३ लाख रुपये खर्चाची उपसा सिंचन योजना मंजूर करुन घेतली. ...
आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांचे आपसात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. ...
गेल्या वर्षभरापासून विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे शहरातील बांधकामे रखडली होती. आता त्या प्रकरणाचा निकाल नगर पालिकेच्या बाजूने लागला. पहिल्या टप्प्यात २० कोटी रूपयांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. ...
भरडाई केलेल्या सी.एम.आर.तांदूळ गोदामामध्ये जमा करण्याच्या नावावर वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात शासनाची लूट केली जात असल्याची तक्रार रोशन बडोले यांंनी लोकायुक्तांकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कुशल-अकुशल कामे उपलब्ध करुन देण्यात आली. ...
मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने यंदा पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार हे स्पष्ट होते. मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्याने तालुक्यातील जनतेला तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...