जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी ५ सप्टेंबर २०१८ रोजी एका विशेष पथकाची स्थापना केली. त्या विशेष पथकाने अवघ्या महिनाभरात जिल्ह्यातील १६ पैकी १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करुन महिनाभरातच एक कोटीहून अधिक ...
कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शिक्षण विभागाने राज्यभर शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविली. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात मोहिमेंतर्गत १३७ बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले. ...
वाहतूक नियंत्रण शाखेकडून काळी-पिवळी व आॅटोंवर विनाकारण चालान केले जात आहे. यावर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी काळी-पिवळी टॅक्सी व आॅटो चालक संघटनेने केली असून आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले. ...
जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात.त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचां अवकाळी मृत्यू होतो. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यात हा उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. ...
मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आल्याने शेतकºयांवर निसर्ग कोपला आहे. त्यातच आता महावितरणने ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी करण्यास अडचण जात असून निसर्गा पाठोपाठ महाव ...
पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीचा प्रभाव जीवनावश्यक वस्तूंवर होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे या दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसने गुरूवारी (दि.११) जिल्ह्यात पेट्रोल ...
जिल्ह्याची ओळख धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून आहे. तसेच जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यानंतरही कृषी क्षेत्रात जिल्ह्याची फारशी प्रगती झाली नाही. जिल्ह्यातील कृषी निगडीत सर्वांगिन विकास साधण्यासाठी आणि शेत ...
येथील ग्रामीण रु ग्णालय कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अकरा महिन्याचा करारनामा १६ सप्टेबरला संपला. त्यामुळे या ठिकाणी नवे वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियुक्ती आदेश काढला. ...
निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीन होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादे ...