वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने शहरात २२ आॅक्टोबरपासून हेल्मेट सक्ती लागू केली आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ...
देशातील जनतेला अन्नधान्याच्या उत्पादनाचे तारणहार, ज्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून पाहिल्या जाते. त्या शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण उन्नती व हितासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी मदतीसाठी धावून येत आहे. ...
जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे. ...
उन्हाळ्याला सुरूवात होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याची झळ आतापासून बसायला सुरूवात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी पातळीत घट झाल्याने अधेमधे पाणी कपात करण्यास ...
स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोडाऊनमध्ये आधारभूत हमीभाव शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. रितसर धानाची खरेदी सुरु होण्यापूर्वीच गावातील धान्य व्यापारी व काही हितसंबंधीत कार्यकर्त्यांनी धानाचे पोते दर्शनी भागात आणून ठेवल्याचे च ...
बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याऐवजी शासनाने त्यांच्या हातात केराची टोपली थोपविण्याचे काम केले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांचे भवितव्य अंधारात आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले. ...
आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकी महिला संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. सदर धरणे आंदोलन मागील नऊ दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे. ...
मोक्षधाम परिसर डंम्पींग यार्ड बनविण्यात आल्यानंतर आता शहरातील इंजिन शेड शाळेचा नंबर लागल्याचे दिसून येत आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील कचरा या शाळेतील मैदानात टाकला जात आहे. ...