नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरात विविध विकास कामे करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून अद्यापही विकास कामांना सुरूवात करण्यात आली नाही. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी कल्याण अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी जोमाने प्रयत्न करावेत, असे निर्देश नवी दिल्ली येथील धोरण विभागाच्या केंद्रीय सहसचिव ड ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार -डोंगरगावला जोडणाऱ्या पुलावर ९० लाख रूपयांचा निधी खर्च करुनही पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. यात काहींचे हात ओले झाल्याचे बोलल्या जाते.त्यामुळे या बांधकामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी गुन्हे दाखल करण्याची मागणी के ...
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी ५ लाखांहून अधिक अनुयायांसोबत धम्माची दीक्षा घेतली व तेव्हापासूनच हा उत्सव साजरा केला जात आहे. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेऊन धम्माच्या आदर्श व विचारांना आत्मसात करून याच्या प्रसारासाठी शक्त ते प्रयत्न केले. ...
जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की ‘नको रे बाबा’ असे म्हणणाऱ्यांना तिरोडा तालुक्यातील कोडेलोहाराच्या जिल्हा परिषद शाळेने चांगलीच चपराक दिली आहे. नागझिरा अभयारण्यालगत असलेली जिल्हा परिषद शाळा कोडेलोहारा शाळा गुणवत्ता असो वा लोकसहभाग, स्पर्धा असो वा उपक्रम ...
भारतीय लोकांचा जर कोणी उद्धार करणार असेल तर बहुजन महापुरुषांच्या विचारानेच या देशातील भारतीय समाजात परिवर्तन होणार असे प्रतिपादन अजय काटेवार यांनी केले. आदिवासी समाज संघटना सहेसपुरच्यावतीने बिरसा मुंडा यांची १४३ वी जयंती व आदिवासी मेळाव्यात अध्यक्षस् ...
जिल्ह्यातील रेतीघाटांचे अद्यापही लिलाव झालेले नसताना तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करुन त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली. ...
गरीब आदिवासी व दुर्गम भागाने व्याप्त असलेल्या सालेकसा तालुक्यात आरोग्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शासन एकीकडे ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देत आहे. ...
बालकांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी पालघर जिल्ह्याने शाळाबाह्य मूल विरहित जिल्हा ही संकल्पना पुढे आणली. परंतु या संकल्पनेला पूर्णत्वास नेऊन राज्यात पहिला ‘शाळाबाह्य मूल विरहित’ जिल्हा म्हणून गोंदिया पुढे येणार आहे. ...