जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी गोवर-रूबेला टिकाकरण अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. यात आरोग्य विभागाकडून ८८.२८ टक्के लसीकरण करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी वास्तवीक ३२.५० टक्केच लसीकरण झाले असल्याचे दिसते. आरोग्य विभागाकडून दैनंदिन उद्दिष्टपूर् ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर ...
प्रेमाच्या आमिषाला बळी पडलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेकडो मुली सैराट झाल्या होत्या. ज्या तरूणासोबत सुखी संसार करण्याचे स्वप्न त्या मुलींनी रंगविले होते ते स्वप्न पळून गेल्यानंतर काही दिवसांतच धुळीस मिळाले. अखेर प्रेमभंग झालेल्या त्या ५५ मुली गोंदिया ...
पोलीस पाटलांचे महत्त्व व त्यांच्या कामातील मेहनतीला सन्मान देत कॉँग्रेस सरकारने त्यांना मानधन लागू केले होते. मात्र भाजप सरकारच्या काळात त्यांची उपेक्षा होत आहे. पोलीस पाटलांच्या मागण्या योग्य असून त्यांच्या पूर्ततेसाठी आपल्या स्तरावर नक्कीच प्रयत्न ...
तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हाता ...
भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय व आॅलम्पीक स्पर्धेत टिकावेत त्यासाठी तळागाळातील व खेड्यातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी सीएम चषक घेण्यात येत आहे. यात तालुका, जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्र स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये युवकांच्या कलागुणांचा व ...
तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा निमगाव (आंबेनाला) लघू सिंचन प्रकल्पाचे काम त्वरीत मार्गी लावण्यात यावा. यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी वनविभागाचे सचिव विकास खारगे यांची भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ...
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी सुरू आहे. मात्र या दोन्ही केंद्रावर अद्यापही खरेदीसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. ...
हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिकंण्याचा मोह ही केला नाही. पण नशिबात असेल तर मिळेल म्हणून हीे अपेक्षा न बाळगता प्रयत्न आणि मेहनत करणे सोडले नाही. याच मुलमंत्राची खूनगाठ बांधून दिव्यांग उर्मिलाने स्वंयरोजगार उभारला. आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर ती भरकट ...