शासकीय कार्यालयात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन आस्थापनेवर घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कर्मचारी कृती समितीने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. ...
क्षेत्रातील शेतकरी संपन्न व्हावा व क्षेत्रात हरितक्रांती यावी यासाठी आम्ही तालुक्यातील बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्व कालव्यांची सफाई करविली. मात्र भाजपच्या धोरणामुळे राज्यातील शेतकºयांचे बेहाल झाल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ...
पराभव हीच भविष्यातील विजयाची चावी आहे. हे सत्य स्वीकारून खेळभावनेने खेळलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करीत पोलीस विभागाने राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा घेऊन गोंदियाला नावलौकिक मिळवून दिला. ...
शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत भीक मागणाऱ्या, मांग-गारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने बालसंक्रमण शाळा सुरू केल्या. ...
आंध्र प्रदेशात जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. कोरबावरून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गर्दी झाल्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर तब्बल दोन तास ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. हा प्रकार रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला. ...
तालुक्यातील बघेडा येथील सूर्यादेवी मांडोदेवी परिसरातील हरदोली मार्गावर देवस्थानापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर एका विवाहित महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आढळला. ...
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १३ हजार ५०० ते १८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई दिल्याचे मोठमोठे फलक लावून भाजपा नेत्यांनी श्रेय लाटले. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ हेक्टरी १ हजार ते १५०० रुपयांचा मोबदला मिळाला. ...
नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण जीवन गोंदिया नगर परिषदेच्या सेवेसाठी खर्ची घातले. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना स्थायी कर्मचाऱ्यांच्या दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे प्रामाणिकपणे प्रयत्न केले. ...
‘मरावे परी किर्तीरुप उरावे’ अशी मराठी म्हण आहे. ज्या समाजात जगलो, मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडायला पाहिजे. या भावनेतून गोरेगाव येथील जय महाकाल ग्रुपच्या ४० युवकांनी पोलीस वसाहतीत स्वच्छता अभियान राबवून, झोपी गेलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत् ...
भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी २ कोटी तरूणांना रोजगार देऊ, असे आश्वासन दिले होते. देशाचे पंतप्रधान पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. या सरकारने तरू णांचा छळ केला आहे. निवडणुका जवळ येत आहे म्हणून तरूणांचा कौल आपल्याकडे करून व गुंतवून ठेवण्याकरिता स ...