नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. ...
मुंबई येथे रविवारी (दि.२०) पार पडलेल्या राष्ट्रीय मॅराथॉनमध्ये जिल्ह्यातील १३२ मुलांमुलींनी भाग घेत मुंबईतही गोंदियाचा झेंडा फडकविला. मॅराथॉनमध्ये विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करून परत आलेल्या या खेळाडूंचे मंगळवारी (दि.२२) रेल्वे स्थानकावर पोलीस विभा ...
‘गुड बोला-गोड बोला’ हे खरे तर आजचे घोषवाक्यच असायला हवे. शद्बांचे वर्णन मोजक्या शद्बात करणे तसे कठीणच! कारण शद्बांचा महिमा अगाध आणि अमर्याद आहे. शद्ब गोड आणि रसाळ असतील तर किमयागारच ठरतात. ...
गावागावातील नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. मात्र पथकाला अनेक ठिकाणी विरोध होत असल्याने अवघ्या एका वर्षातच ‘गुडनाईट’ व्हावे लागले आहे. जिल्ह्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने ...
पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले असताना येथील आयटीआयचा विद्यार्थी प्रज्वल चंद्रशेखर टेंभूर्णे याने सौर उर्जेवर धावणारी सायकल तयार केली आहे. भविष्यात पेट्रोल-डिझेल मर्यादीत असल्याने आणि वाढत्या प्रदूषणावर मात करून शून्य खर्चात प्रवास कर ...
सत्तेत येण्यापूर्वी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या धानाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर येताच सरकारला याचा विसर पडला. लगतच्या छत्तीसगड राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव ज ...
खूप जूनी एक कथा आहे. एक ज्योतिषी राजाला सांगता झाला की, तू तीन दिवसात मरणार आहेस. राजाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्या ज्योतिषाच्या मित्राला कळताच तो राजदरबारी गेला व भविष्य-कथन केले की, राजा, वेळ खूप कठीण आहे, येत्या एक-दोन दिवसात राजकुमारचा रा ...
शिक्षणासाठी मुलींना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेत आता इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुविधा देण्याचा निर्णय ...
आई-वडील मोल मजुरी करुन संसाराचा गाडा चालवित असतात. त्यातच घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची झोपडीवजा घर, घरात अभ्यासपूरक वातावरणाचा अभाव अशा बिकट परिस्थितीवर मात करीत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून एकाचवेळी पदविका अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेऊन मागासवर ...