अंशदायी पेंशन योजना रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि.८) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले. ...
केंद्र सरकार आॅनलाईन औषध विक्रीला परवानगी देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मसुदा तयार केला जात आहे. त्यामुळे देशभरातील केमिस्ट संघटनांनी याचा विरोध केला आहे. आॅनलाईन औषध विक्रीचा विरोध करण्यासाठी मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढ ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा वन क्षेत्रांतर्गत येणाºया कोयलारी परिसरात रविवारी (दि.६) सायंकाळी १ व सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास १ बिबट्याचा बछडा सापडला. ...
चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. तो पैसा परत देण्यात यावा, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी २ हजारांवर ग्राहकांनी सर्वहित महाकल्याण वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी (दि.७) दुपारी १२ वाजता स्थानिक ज ...
शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीच्या खासगीकरण-फॅ्रँचाईसीकरणाचे धोरण त्वरीत बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीच्यावतीने सोमवारपासून (दि.७) तीन दिवसीय संप करण्यात येत आहे. यांतर्गत येथील रामनगर कार्यालयासमोर कर्मच ...
तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे उत्खनन करुन अवैध रेती साठा नदीपात्रालगत जमा करुन ठेवला जात होता.याप्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार बाम्हणी सडक येथील महेंद्र चंद्रिकापुरे यांनी संबंधित विभागाकडे केली ह ...
यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने तलावांचा जिल्हा कोरडा पडत ...
देशात काँग्रेसने मागील ७० वर्षात सर्व वर्गातील नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या कित्येक योजना लागू केल्या. गोर-गरीब व समाजातील शेवटच्या टोकावरील नागरिकांसाठी लागू केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सारख्या महत्त्वपूर्ण योजना कित्येकांना आधार देत अ ...
तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना लागणारे गौणखनिज करमुक्त करण्यात यावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तळपदे यांना शनिवारी (दि.५) दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
भटकंती व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांची भेट घेवून त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागातर्फे राबविला जात आहे. या अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तावशी खुर्द परिसरात वास्तव्य करणाºया पाच मुलांना शिक्षणाच्या ...