जमीन दान देणाऱ्या पूर्वजांच्या ५७ वारसदारांना ग्रामदान मंडळाच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार ग्राम नवेझरी येथे उघडकीस आला आहे. तिरोडा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने काही जणांनी केलेल्या अर्जावरुन यादीतून नावे वगळल्याची माहिती आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा केंद्रबिंदूच तरूण आहे. राष्ट्रसंत आपल्या भजनात, भाषणात मित्र हो, मित्रा चाल पुढे देशाचे काम करायला, नवजवान जाग जाना रे असे सांगतात. तरूणांनो ज्या देशाची धुरा तुमच्या हातात आहे. त्यासाठी रोमँटीक होऊन बासरी वाजवू नका तर वि ...
गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशन ७,८,९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढले होते. परंतु गुरूजी अधिवेशनासाठी ३ ते १३ फेब्रुवारी असे ११ दिवस सुट्टीवर होते. ...
येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला अ ...
देवरी तालुक्यातील ग्राम शिलापूर येथील १२ वर्षीय मुलाचा जपानी मेंदूज्वराने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१०) घडली. शुभम उमेश रहिले (१२,रा.शिलापूर) असे मृत मुलाचे नाव आहे. ...
विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन ...
महावितरणच्या गोरेगाव उपविभागांतर्गत वीज ग्राहकांची संख्या २२ हजार आहे. मात्र हायटेक तंत्रज्ञानाच्या युगातही तालुक्यातील १३ हजार ग्राहकांनी आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. महावितरणने पोस्ट आॅफीस, बँक, आॅनलाईन व स्वत:ची आऊटलेट संस् ...
कचारगड यात्रेदरम्यान रेल्वे आणि सडक मार्गाने बस किंवा इतर साधनांनी भाविक मोठ्या संख्येने येतात. दिवसेंदिवस आता स्वत:च्या चारचाकी-दुचाकी वाहनांनी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून कचारगड यात्रेदरम्यान हजारो चारचाकी वाहने एका वेळेले आलेली दिसतात व त् ...
पहिल्यांदाच एका वॉर्डतील महिला, पुरूष, युवक व युवतींनी एकत्रीत होवून कुंभारेनगर महोत्सव आयोजित करून गोंदियाकरांना नवा संदेश दिला आहे. ज्या महिला आधी चूल आणि मूल यापुरत्याच मर्यादित राहत होत्या त्या आता महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. कुंभारेनगर महोत्सव य ...
आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असून यासाठी आरोग्य सेवेची पायाभूत यंत्रणा मजबूत करणे गरजेचे आहे. देश व समाजासाठी प्रत्येकच व्यक्तीचे जीवन समान व महत्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिल्यास देश, क्षेत्र व त्या परिवाराची प्रगती शक्य असल्याचे प्रतिप ...