गेम्स स्पोर्टस अँड करियर डेवलपमेंट फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे. या आत्मसुरक्षा शिबिरात शिकलेल्या कलेचा उपयोग मुलींनी कठीण प्रसंगात करावा तसेच दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठीही पुढे यावे. मुलींनी आपली सुरक्षा स्वत ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन पंचायत समिती सभापती अर्चना राऊत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. ...
सन २०१७ मध्ये पडलेल्या दुष्काळातील शेतकºयांना आतापर्यंत भरपाई मिळालेली नाही. १३ हजार ५०० रूपयांच्या भरपाईचे पोस्टर लावल्यानंतर आता ८०० ते १००० रूपये एकर भरपाई काही शेतकऱ्यांना देऊन धोका केला गेला. ...
कालच ‘नानीबाई का मायरा’ कथा महोत्सवाचा शुभारंभ आपणा सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्याता योगायोगाने आज माझा वाढदिवस असून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेने मला भरपूर आर्शिवाद दिला हे महत्वपूर्ण आहे. मात्र जे प्रेम व जबाबदारी आपण आम्हाला सोपविली त् ...
महात्मा गांधी व पंडीत नेहरू आदि कॉँग्रेस नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक वर्षे इंग्रजांच्या तुरूंगात काढले. इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. मात्र पूर्वी जनसंघ व आजच्य भारतीय जनता पक्ष आरएसएसमधील एकाही नेत्याचे स्वातंत्र्य ल ...
आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे रविवारी (दि.१७) कचारगड यात्रेला सुरुवात झाली. कचारगड गुफेत माँ कली कंकाली देवस्थानात नैसर्गिक पूजन विधी व गड पूजन करुन कचारगड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ...
शब्द हे ज्ञान भांडाराची किल्ली आहे. शब्दाच्या जादूने जीवनातले दु:ख विसरले जातात. तर कधी हेच शब्द सुरुंग बनून अंधाराचा पहाड फोडतात, तर कधी मनावर हळूवार फुंकर घालून खऱ्या जीवनाचे दर्शन घडवून आणत तीव्र इच्छा आकांक्षा उत्पन्न करतात. ...
रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात होत असून लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया पुनेमी महोत्सवाचा विधीवत शुभारंभ करतील. ...
लहान मुलांच्या भांडणाला घेऊन उद्भवलेल्या वादात दोघांनी एका इसमावर गोळी झाडून व कोयत्याने मारून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गोंदिया-बल्लारशा गाडीतून दारूबंदी असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने पकडले. शुक्रवारी (दि.१५) उपनिरीक्षक विवेक मेश्राम, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर.रायकवार, आरक्षक पी.एल. पटेल यांनी ही ...