लोकसभा निवडणुकीत नेत्यांचे हवाई दौरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दिल्ली-मुंबईचे स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने येवून सभा गाजवतात. गोंदिया जिल्ह्यातही आगामी निवडणुकीत नेत्यांच्या हवाई दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आद ...
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात (बीजीडब्ल्यू) रुग्णालयात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचल्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार पुढे आला होता. त्यानंतर यावर बरीेच टीका झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या इमारतीचे नागपूर येथील व्हीएनआयटी संस्थेमार्फत स् ...
शासनाच्या ग्रामविकास विभागातंर्गत असलेल्या योजनेतून शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्जाची उचल करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र याला वर्षभराचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात आला नाही ...
भंडारा-गोंदिया मतदार संघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होवू घातली आहे.२५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची अद्यापही घोषणा केलेली नाही. ...
नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडी तुम्ही प्रवास करीत असाल तर तुम्हालाही एका विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थक आपल्या पक्षाची भूमीका समजावून सांगतील. गत काही दिवसांपासून एक चार ते पाच जणांचे पथक या प्रवासात राजकीय चर्चा करून एक प्रका ...
नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही कर ...
वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४१ शाळांमध्ये १०४३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासकीय दप्तर दिंरगाई व शासनाच्या धोरणामुळे या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. ...
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर ...