ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आंदर्श आचारसंहिता रविवारपासून (दि.१०) लागू झाली असून गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदान केले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार ९३६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार २८१ ...
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.५) मोर्चा काढून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले होते. ...
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे ...
जिल्ह्यात पावसाने यंदा चांगली साथ दिल्याने धानाचे भरघोस उत्पादन झाले असून धान उत्पादक सुखावला आहे. यामुळेच, जिल्ह्यात भरभरून धान खरेदी होत असताना मार्केटींग फेडरेशनने २५० कोटी ३६ लाख रूपयांचे धान खरेदी केले आहे. ...
शाश्वत शेती व दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाव्यतिरिक्त राज्य सरकारतर्फे ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘ मागेल त्याला बोडी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याने १०८.३३ टक्के उद्दीष्ट पूर्ती केली आहे. ...
पोलीओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम १० मार्चला राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच वर्षाखालील १ लाख ४ हजार ३८८ बालकांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे. ...
तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील महिलांनी दारुची तस्करी करणाऱ्या वाहनासह दारुची विक्री करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी जागतिक महिला दिनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल आहे. विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना विकासाच्या मार्गावर नेणण्यासाठी शासनाने आत्मसमर्पण योजना सुरू केली. या आत्मसमर्पण योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ...
सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात ...
शालेय विद्यार्थ्यांना काटकसर करण्याची सवय लागावी, पैशांची बचत करण्याची आवड निर्माण व्हावी, पैशाची बचत करुन जमा केलेला पैसा पुढील शिक्षणात उपयोगात यावा. ...