ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रती माह १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसेच या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा लागू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) च्या नवेगावबांध येथे पार पडलेल् ...
रेल्वे प्रशासनाने हलबीटोला रेल्वे पुलाखालील पाणी काढण्यासाठी जेसीबी यंत्राने खोदकाम केले. या खोदकामा दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने मागील पाच दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. ...
प्रत्येकाला अधिकार मिळावा, समाजात वावरताना कुणावरही अन्याय होता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित केले जाऊ नये. कायद्याच्या चाकोरीतूनच उत्तम समाज निर्मिती व्हावी. महिलांना समाजात सन्मान मिळावा. कायदे मनुष्याच्या हितासाठीच झाले आह ...
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आता प्रशासकीय धोरणांचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात मागील १८ वर्षात २५२ ...
दारु विक्रेत्याकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) तालुक्यातील गंगाझरी येथे करण्यात आली. देवेंद्र शिवलाल चोपकर नायक पोलीस शिपाई, ब.न. १३५५ असे आरोपीचे नाव असून तो ...
पोहताना अनेक व्यायाम होतात. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांना पोहण्यासाठी नदी, नाले नाहीत. ज्या नदी आहेत ते कोरडे पडले आहेत. गोंदियावासीयांना पोहण्याचा आनंद घेता यावा यातूनही उत्तम खेळाडू घडावेत यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तल ...
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून यात आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजावून या उत्सवाचे भागीदार होण्यासाठी प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह आहे. वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. या अंतर्गत जिल्ह ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, मालीजुंगा, घटेगाव, रेगेंपार, बकीटोला या वन व महसूल विभागाच्या रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याची माहिती व तक्रार सुद्धा गावकऱ्यांनी या दोन्ही विभागाच्या अधि ...
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १० मार्चला लागू झाली. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देणे गरजेचे आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात वेगळेच आहे. आचारसंहितेचा तिसरा दिवस असतानाही अद्याप जिल्हा प्रशासन ...
सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या धान उत्पादकांना दिलासा म्हणून यंदा शासनाने बोनस जाहीर केला. त्यानुसार, जिल्ह्यातील धान उत्पादकांना बोनस वाटपासाठी ५९ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. ...