काही वैयक्तीक कामानिमित्त नगर परिषदेचे मुख्याधिकारी १५ मार्चपर्यंत सुटीवर होते. आता मात्र त्यापेक्षा ३-४ दिवस जास्त झाले असून ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. परिणामी नगर परिषदेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक यांनी एक पत्र काढून निसर्ग पर्यटन हंगाम २०१८-१९ करिता निसर्ग, पर्यटक मार्गदर्शकांनी (गाईड) नोंदणी करावी, अन्यथा गाईडला गेटवर प्रवेश मिळणार नाही, असा आदेश काढला. ...
जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगाव ...
गोंदिया-भंडारा लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन केले. या पथसंचलनात ४३ अधिकारी, ४९१ कर्मचारी व गृहरक्षक दलातील ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ...
शासकीय कामात हलगर्जीपणा किंवा अनागोंदी काम करणाऱ्यांना निलंबनाचा सामना करावा लागतो. येथील मिनी मंत्रालयातून चालणाऱ्या कारभारात अशीच अनागोंदी करणाऱ्यांना जिल्हा परिषदेने झटका दिला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण १३ विभागांपैकी तब्बल सहा विभागातील ४० कर्मच ...
जगात क्षयरूग्णांच्या संख्येत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४० टक्के लोकांना क्षयरोगाच्या जंतूची बाधा झालेली असते. देशातील ५ हजार लोकांना नव्याने क्षयरोग होत आहे. क्षयरूग्णांनी संपूर्ण कालावधीत उपचार केल्यास क्षयरोग संपूर्ण बरा होतो असे प्रतिपादन ज ...
जंगल व वन्य जीवांच्या संरक्षणासाठी शासनाने वन विभाग स्थापन करून त्यात हजारो कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कामाचा भार वाढला असल्यामुळे जंगल संरक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जंगल तोड ...
शहरात वाढत असलेल्या वाहतूकीच्या समस्येवर वाहतूक विभाग एक ना एक नवनवीन उपक्रम राबवून आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत असतानाच शहरात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची समस्या वाढतच चालली आहे. ...
आपला देश स्वच्छ राहावा यासाठी गावापासून ते पुढे नगर व महानगरांपर्यंत शासनाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत स्वच्छतेचे सर्वेक्षण करून रँकींग दिली जात आहे. यात काही शहरांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. ...