भाजप सरकाराने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच भाजपला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. तर भाजपच्या कथनी आणि करनीत बराच फरक असून या सरकारला केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देता येते अशी टीका खा.प्रफुल्ल पटेल य ...
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने चांगली तयारी केली आहे. भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत, असे प्रतिपादन भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे निवड ...
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक विकास झाला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन भाजप सरकार स्वत:ला शेतकरी हितेशी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणत आहे. ...
भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी देशातून भ्रष्टाचार दूर करु, विदेशातील काळा पैसा परत आणू, डिजीटल इंडियाचे स्वप्न साकारु आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही मोदी सरकारने एकाही आश्वासनाची पुर्त ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. तर भाजप-सेनेत युती झाल्याने भंडारा-गोंदिया मतदाससंघातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वरुन आलेल्या युती धर्माच्या आदेशाचे पालन करीत भाजप उमेदवाराचा प्रचाराला सुरूवात केली आहे. ...
जुमलेबाजीे करणाऱ्या मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी करणार ते सांगा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. ...
एप्रिल महिन्यातील तापमान जस जसे वाढत आहे तस तसे निवडणुकीचे वातावरणही तापत आहे. लोकसभेची ही निवडणूक विधानसभेची सेमीफायनल असल्याने या निवडणुकीची खासदारांपेक्षा अधिक चिंता विद्यमान आमदार आणि भावी उमेदवारांना आहे. ...
या देशात जनावरांची आणि वन्यप्राण्यांची जनगणना केली जाते मग ओबीसींची जनगणना का होत नाही, असा सवाल उपस्थित करीत मोदी सरकार ओबीसी विरोधी असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. ...
केंद्र आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी, चौवीस तास वीज, मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प सुध्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. ...