अलीकडे भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनस्तरावर जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाण्याचे स्त्रोतांचे खोलीकरण केले जात आहे. मात्र, रावणवाडी येथे कंत्राटदाराकडून सर्रासपणे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा फज्जा उडविला जात आहे. ...
शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. ही मोहीम शनिवारी दुसऱ्या दिवशीही राबविण्यात आली. ...
तेजस्वी राष्ट्र घडविण्यासाठी आदर्श शिक्षक हवेत. जिद्द, चिकाटी, सातत्य हे विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी खर्च केले तर कार्याचे चिज होते. विद्यार्थी घडलेत तर गुरूंचे नावलौकीक होतो. विद्यार्थ्यांना घडवितांना आपला आदर्श देखील उभा राहायला हवा, असे कार्य गु ...
खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसह खते, बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीक कर्जाचे वाटप केले जाते. दरवर्षी पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात वाढ करण्याऐवजी शासनाने यंदा जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट तब्बल ९२ ...
देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मधुमेह (डायबिटीज) च्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बदलती जीवनशैली आणि श्रम करण्याचे कमी होत चाललेले प्रमाण हे या मागील प्रमुख कारण आहे. आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागात सुध्दा डायबिटीज रुग्णांच्या संख्येत दिवस ...
उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात यंदा प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईचा विषय लोकमतने लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बल ...
आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असतानाच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक शाळांची परवड होताना दिसून येत आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळेत १ ते ८ पर्यंत वर्ग भरतात. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्गपर्य ...
जिल्ह्यातील रस्ते वाहतूक गतिमान असताना जलद रस्ते मार्गांना रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा निर्माण होत आहे. किंडगीपार रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या मागणीसह अनेक ठिकाणी असलेल्या क्रॉसिंगवर उड्डाण पुलाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. ...
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेंटामायसीन मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार वीस दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर यासाठी दोन चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीने हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरील असल ...
व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. ...