हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमा ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्गंत सालेकसा येथील एका सहकारी संस्थेने खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानापेक्षा प्रत्यक्षात गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौ ...
जिल्ह्याची आरोग्यसेवा पूर्णत: ढेपाळलेली आहे. महिन्याभरापूर्वी येथील जिल्हा रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचा पुरवठा केल्याचा प्रकार उजेडात आला होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिली. परंतु परिस्थिती जैसे थे आहे. असे असताना, शहरातील कुंभारेनगर येथ ...
गोंदिया जिल्हा परिषदतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतींना ३२०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लहान गावच्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च कसा व कोणत्या निधीतून करायचा हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची अवस्था ...
खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहे. तसेच हंगामात वेळेवर गोंधळ उडू नये यासाठी खते, बियाणे यांची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात बोगस बिया ...
शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे व इंग्रजी शाळांच्या वाढत्या अस्तित्वामुळे प्रस्थापित मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. याचा फटका शहरी व ग्रामीण भागातील शाळा व कार्यरत शिक्षकांना बसत आहे. नोकरीच्या अर्ध्या काळातच बेरोजगार होण्याची व नोकर ...
रिसामा येथील रेल्वेचे फाटक येथील जनतेसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. गाड्यांच्या आवागमनात येथील जनतेला फाटकावर ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय उंचीमुळे शेतकऱ्यांना बैलगाडीने जाणे धोक्याचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून येथे भुयारी पुलाची मागणी केली जात आहे. मात्र ...
सन २०१९ च्या पावसाळ्यात किती गावांना पुराचा धोका आहे. याचा आढावा घेतांना जिल्ह्यातील चार धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठालगतच्या ७८ गावांना पुराचा फटका बसू शकतो असे दिसून आले आहे. पूर परिस्थितीत या गावांना सतर्क राहण्यासाठी वेळीच उपाय यो ...
नवीन ट्रॅक्टर खरेदी करुन त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार अशी नोंदणी केली जाते. त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करामधून सूट मिळते. मात्र बरेच व्यावसायीक कृषीच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करुन त्याचा व ...
हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये नि ...