भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (दि.१६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील मुंडीपार गावाजवळ घडली. रवी गुलाब राणे, रा.सेजगाव खुर्द असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकल चालकाचे न ...
विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले सामान हटवून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मागील आठवड्यात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहीमेमुळे शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले होते. मात्र ही मोहीम पुन्हा थंडबस्त्यात गेल्याने र ...
उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाईपूर्व उपाय योजना राबविण्यात यंदा जिल्हा प्रशासन पूर्ण अपयशी ठरले.परिणामी जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भर म्हणजे जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नळ योजना दुरूस्तीच्या कामासाठी १ ...
सिरेगावबांध या निसर्गरम्य स्थळी उभारण्यात आलेला हॉट मिक्स डांबर प्लांट विनापरवानगीने थाटण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. प्लांट मालकावर महसूल प्रशासनातर्फे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शि ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने रेल्वेच्या ई तिकीट कार्यालयावर धाड घालून एका दलाला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई मंगळवारी (दि.१५) करण्यात आली. ...
जिल्ह्यात नकली दारूचा महापूर वाहात आहे. या दारूवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ व १४ मे ला कारवाईचे धाडसत्र सुरू राबविले. १३ रोजी गोंदिया शहरातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड घातली. या दोन दिवस केलेल्या कारवाईत १२ लाख रूप ...
गोंदिया तालुक्यातील दासगाव डांर्गोली येथील रेती घाटावरुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. मात्र यानंतरही रेतीमाफीयांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने रेती माफीया महसूल विभागाच्या यंत्रणेवर वरचढ झाल्याचे चित्र आहे. ...
राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. सध्या रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत विक्रीस आला असून खरीपाप्रमाणेच रब्बीतील धानाला बोनस मिळणार का, असा संभ्रम शेतक ...
मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि यावर्षी तापमानात झालेली वाढ यामुळे यंदा पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना वेळेत सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांनी पाणी ट ...