तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणा ...
रेल्वे स्थानकावरील कॅटीन आणि रेल्वे गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात दररोज टाकाऊ अन्न गोळा होते. या अन्नाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प गोंदिया रेल्वे स्थानकावर राबविण्यात येणार आहे. ...
येथे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहे. या संस्थेचे २००२ पासून ते २०१९ पर्यंतचे धान खरेदीचे कमिशन आदिवासी विकास महामंडळकडे थकीत आहे. मागील १७ वर्षांपासून कमिशन न मिळाल्याने संस्थेची आर्थिक कोंडी होत आहे. ...
शिक्षणाचे बाजारीकरण करून खासगी शाळांकडून होत असलेली लूट पालकांच्या अंगलट येत आहे. पण यानंतरही शिक्षण विभागाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. याला विरोध करण्यासाठी संप्तत पालकांनी जन शिक्षा समिती गठीत केली आहे. ...
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने प्रकाशित केलेल्या १६ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक व खाजगी औषधी विक्रेत्यांनी क्षयरुग्णांची माहिती नियमीतपणे आरोग्य विभागाला देणे बंधनकारक केले आहे. ...
येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वै ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) सुरू होवून तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. यानंतर आता मेडिकल कौन्सील आॅफ इंडियाने नुकतीच या महाविद्यालयातील एमबीबीएस चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. तसेच सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ...
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला सन्मान योजना ‘नमस्ते दिदी’ या अभिनव योजनेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्या तेजुकला गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.शिक्षण व ...
आठवडी बाजारात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या मोबाईल चोरट्यास येथील पोलिसांच्या पथकाने पकडले. रेल्वेतील प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणारा हा चोरटा आहे. सोमवारी (दि.२७) पथकाने ही कारवाई केली असून त्याच्यांकडून चोरलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले ...
प्रवाशांना ऐनवेळी रेल्वे तिकीट काढण्यासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी रेल्वे युटीएस प्रणालीव्दारे मोबाईलवर रेल्वे तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र याला रेल्वे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसून २८ दिवसात केवळ २.०७ टक्के प्रवाशांनी मो ...