पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी कर ...
नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे.१२६ ग्रामपंचायतीचा कारभार जीर्ण इमारतीतू ...
३७ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत गुरूवारी (दि.२७) विषय सूचीतील सोडून अन्य विषयांवर चर्चा रंगली. अशात कार्यालयीन वेळ झाल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे आता शुक्रवारी (दि.२८) सभा बोलाविण्यात आली असून ...
जे वृक्ष लावती सर्वकाळ ! त्यावरी छत्रच छललाळ! जे ईश्वरी अर्पिर्ती काळ ! नाना विश्व निर्मल!! संत ज्ञानेश्वर महाऊलीच्या या अभंगवाणीला आपले ब्रीद वाक्य बनवित गोंदिया वनविभागाने महाराष्टÑ शासनाचा ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या महा चळवळीत सहभाग दर्शवित जिल्ह्या ...
गोठणगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर हमालांचा तुटवडा आहे. केंद्रावर बारदाना नाही, नजीकच्या शेतकऱ्यांचे धान रात्री उशीरा संस्थेचे फाटक उघडून घेतले जातात. मात्र सामान्य शेतकऱ्यांवर नो एन्ट्री असल्याने बुधवारी (दि. ...
राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या २३ जून रोजी पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत समाजातील गुणवंत मात्र आर्थिकदृष्टया कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे. या उद्देशाने पहिल्यांदाच शिक्षा निधी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. स ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल पाडून या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात यावा. यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याला यश आले अस ...
तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांची अडचण लक्षात घेवून तालुक्यात २० हजार घरकुलाचा कोटा मंजूर करण्यात यावा. शौचालयाचे बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांची थकीत देयके त्वरीत देण्यात यावी. तसेच रोजगार सेवकांचे मागील दीड वर्षांपासून थकीत असलेले मानधन त्वरीत देण्य ...
जवळ बक्कळ पैसा असला की त्याची गुंतवणूक कशी करायची याचाच माणूस विचार करतो, परंतु जवळ पैसा नाही, हक्काने डोक्यावर हात ठेवणारे आई-वडील नाही, तरी एका अनाथ उपवर-वधूनी त्यांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिकता जोपासण्याचे आवाहन केले. अशा समाजमूल्य जोपासणारे वधू-व ...