विभागीय महसूल कर्मचारी संघटना विभाग नागपूरच्या नेतृत्त्वात गोंदिया जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.८) काळ्या फिती लावून आंदोलन केले. १७ जून रोजी उपायुक्त महसूल यांची भेट घेऊन संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याच अंतर्गत ८ जुलै र ...
विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनच्या वतीने मंगळवार (दि.९) पासून बेमुदत राज्यव्यापी आॅटोरिक्षा व टॅक्सी बंद पुकारण्यात आला आहे. गोंदिया जिल्हा आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना व जिल्हा काळीपिवळी परमीट टॅक्सी मालक चालक असोसिएशनच्या वतीने या बंदला समर्थन दिले ...
शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुडवा हे गाव. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला वसलेली मांग गारूडी समाजाची वस्ती. या वस्तीतील मांग गारूडी समाजाच्या लोकांना मुुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर या माग ...
मागील बऱ्याच वर्षांपासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग व वातावरणातील बदल अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जलसंकटाच ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपली गुणवत्ता दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगांना कुठलाही निधी लागला तरी तो देण्यात येईल. दिव्यांगांच्या कल्याणासाठी ...
असंसर्गजन्य आजारांत मुख्यत्वे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे आजार, लखवा, कर्करोग सारख्या आजारांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या आजारांत कोणत्याही प्रकारचे तीव्र लक्षण दिसत नाही व त्यामुळे आजार जास्त बाळावल्यावर लोकांच्या लक्षात येतो. ...
आपल्या हक्काच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढून ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. काँॅग्रेस-राष्टवादी कॉँग्रेसच्या कार्यकाळातील ही घटना आमच्या लक्षात होती. करिता ७० वर्षापासून न्यायाकरिता लढा देणाऱ्या समाजाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एसटीचे जात ...
आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. निवडणुकीपूर्वीच बॅनरमधून नवनवीन चेहरे आता झळकू लागले आहेत. यात काही चेहऱ्यांशी तर राजकारणाशी सोयरसुतक दिसून येत नाही, तर काही ‘ट्राय अगेन’ असे आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीसाठी इच्छुक ...
सुदूर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनी शासनतर्फे राबविण्यात येणाºया विविध योजनांचा लाभ घेतल्यास त्यांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी केले. ...
हलबीटोला रेल्वे भुयारी बोगद्याची पाणी समस्या अद्यापही मार्गी लागलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात या भुयारी बोगद्यात पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत आहे. तीन किमीचा फेरामारुन हलबीटोलावासीयांना गोरेगावला यावे लागत आहे. ...