शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बिबट्याने केले वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम राजोली येथील शेतकरी नीळकंठ शेंडे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गायीचे वासरू बिबट्याने ठार केल्याची घटना ...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम राजोली येथील शेतकरी नीळकंठ शेंडे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गायीचे वासरू बिबट्याने ठार केल्याची घटना रविवारी रात्री १२ वाजतादरम्यान घडली. या घटनेनंतर गावात बिबट्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेंडे यांच्या घरचे सर्व सदस्य रात्री झोपेत असताना अचानक गोठ्यातून कसला तरी आवाज ऐकू आला. यामुळे शेंडे यांनी गोठ्याकडे जाऊन बघितले असता त्यांना बिबट वासरू घेऊन जाताना दिसला. आरडा-ओरड करून त्यांनी लोकांना जागे केले तेव्हा घराच्या शेजारीच वासरू बिबट्याने फस्त केल्याचे दिसले. या घटनेची माहिती वन विभागाला दिली असता क्षेत्र सहायक पठाण, वनरक्षक पी.बी. साखरे, व्ही.के. सोंडगिर, ए.एम. दाभोडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि नुकसान भरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेंतर राजोलीसह परिसरात बिबट्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेंडे व गावकऱ्यांनी केली आहे.