शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ठाणेगावातील घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 8:54 PM

जवळील ठाणेगाव येथील अरुण पवनकर यांच्या घराला आग लागल्याने त्यांचे घर जळून खास झाले. बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात पवनकर कुटुंबीयांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देसुसुंदरीने वात पळविली : पवनकर कुटुंबीयांचे तीन लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : जवळील ठाणेगाव येथील अरुण पवनकर यांच्या घराला आग लागल्याने त्यांचे घर जळून खास झाले. बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात पवनकर कुटुंबीयांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले.प्राप्त माहितीनुसार, ग्राम ठाणेगाव येथील अरुण ताराचंद पवनकर हे बुधवारी (दि.१७) आपल्या मोठ्या मुलाच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी कुणीही नसताना रात्री ८.३० वाजतादरम्यान अचानक घराला आग लागली. या आगीमुळे संपूर्ण घर व घरातील अन्न-धान्यासह सर्वच सामान व दागदागिने जळाले. सुसुंदरीने दिव्याची ज्योत पळविल्याने घराला आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.अदानी पावर प्लांटमधील अग्नीशामक दलाला गावकऱ्यांच्या मदतीच्या सहकार्याने आग विझविण्यात आली. या आगीमुळे संपूर्ण कुटूंब उघडयावर आले असून अंगावरील कापडांशिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नाही. याबाबत तहसीलदार संजय रामटेके यांना माहिती देण्यात आली असता त्यांनी तलाठी पी.ए.मुडे यांना पाठविले व त्यांनी घराचा पंचनामा केला. यावेळी सर्व साहित्य जळल्यामुळे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.यावेळी जि.प.सदस्य प्रिती रामटेके, सरपंच अनिता रहांगडाले, उपसरपंच डुलेश्वरी शहारे, ग्रा.पं.सदस्या पुष्पा खोब्रागडे, मंगला खोब्रागडे, चारुशिला कनोजे, भाऊराव बंसोड, के.एस.पटले, अनिल शहारे, मानिक खोब्रागडे, तिरोडा तालुका काँग्रेसचे अनु.जातीचे अध्यक्ष हितेंद्र जांभुळकर, आनंदराव खोब्रागडे, आशिष टेंभरे, बिसन रेहकवार, जवाहरलाल खंडार, मंगला खोब्रागडे, अरुण रहांगडाले, ग्रा.पं.सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते व पवनकर यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :fireआग