शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 06:00 IST

राज्यात नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून मरण पावलेल्या कर्मचाºयांना सदर नवीन निवृत्तीवेतन योजना लाभाची नसल्याने केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुनी निवृत्तीवेतन योजना १९७२ चा लाभ देण्याबाबत ५ मे २००९ रोजी शासन निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपेन्शन हक्क संघटना : आमदार रहांगडाले यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असूनही राज्य शासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. करिता त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात यावे या मागणीचे निवेदन जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांना देण्यात आले.राज्यात नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना सदर नवीन निवृत्तीवेतन योजना लाभाची नसल्याने केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुनी निवृत्तीवेतन योजना १९७२ चा लाभ देण्याबाबत ५ मे २००९ रोजी शासन निर्णय घेण्यात आला. परंतु राज्य शासनाने अद्याप या शासन निर्णयानुसार मृत कुटुंबियांच्या परिवारांना पेन्शनचा लाभ देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच नवीन पेन्शन योजना लागू केल्यापासून मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्यात आलेला नाही. यावर सरकारचे लक्ष वेधण्यात यावे यासंबंधी निवेदन नवीन पेन्शन हक्क संघटनेच्या सदस्यांनी आमदार विजय रहांगडाले यांना दिले.यावेळी संघटना अध्यक्ष संतोष रहांगडाले, संचालक पी.टी.रंगारी, संजय बोपचे, तारेन्द्र ठाकरे, अशोक बिसेन, रवींद्र भगत, मुकेश रहांगडाले, प्रवीण चौधरी, नितीन वादिचोर, प्रदीप धनवटे, राजेश जंजाळ व अन्य उपस्थित होते.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन