शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 8:38 PM

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती झाली असून शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केलीच नाही. नर्सरी जशाच्या तशाच आहेत. शेतात कचरा उगवला आहे.

ठळक मुद्देतालुका काँग्रेस कमिटीची मागणी :तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती झाली असून शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केलीच नाही. नर्सरी जशाच्या तशाच आहेत. शेतात कचरा उगवला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सावकराकडून व घरातील शिल्लक असलेल्या पैशांतून बियाणे खरेदी केले होते. तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करून दर हेक्टरी ३० हजार रूपये मदत देण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.धान पीकासाठी खत घेतले ते तसेच पडून आहे. पिण्याचे पाणी, चारा टंचाई, कर्जाचे डोंगर वाढत आहे. मुलांचे शिक्षण, घर, मुलीचे लग्न, ऐक ना अनेक प्रश्न शेतकºयांसमोर पुढे आहेत. शेतकºयांची कर्ज माफी फक्त कागदावरच आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, कर्जवसुली स्थगिती, प्रती हेक्टर ३० हजार रुपये मदत, उपसा सिंचन योजना, कृषी कनेक्शन, विद्युत बील माफ करावे, पेट्रोल डिझेल दर कमी करावे, चारा छावणी तयार करावी, अश्या विविध मागण्यांचे निवेदन तिरोडा येथील तहसीलदारांना देण्यात आले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राधेलाल पटले, प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, माणिक झंझाळ, रुबीना मोतीवाला, पूनम रहांगडाले, प्रा. विलास मेश्राम, नरेंद्र रहांगडाले, भूपेंद्र बैस, गिरधर बिसेन, शोभेलाल दहीकर, अमृतलाल असाटी, दिलीप असाटी, प्रदीप पटले, देवराव चौधरी, दिलीप ढाले, हितेंद्र जांभुळकर, किशोर कोटांगले, मेकचंद पारधी, प्रेम पारधी, प्रेम पटले, शाहील मालाधारी, धमेंद्र बिसेन, जितेंद्र बाविसताले, अनिल अंबुले उपस्थित होते.