शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बँकांची सुरक्षा धोक्यात!

By admin | Updated: December 20, 2014 22:41 IST

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरीतील राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे या बँकांच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या

सशस्त्र सुरक्षा गार्डच नाही : रिझर्व्ह बँकेच्या नियमांची ऐसीतैसीसुशील जैन - देवरीराष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरीतील राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे या बँकांच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत या बँकांमधील हजारो खातेदारांची ठेवही किती सुरक्षित आहे, असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहात नाही.एकाही बँकेत बंदुकधारी सुरक्षा गार्ड दिसून येत नाही. भारतीय रिझर्व बँकेद्वारे सर्वच बँकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक खबरदाऱ्या घेण्याचे निर्देश असतानाही देवरीत मात्र कोणत्याच बँकेकडून त्यांचे पालन होताना दिजसत नाही. तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत तसेच खासगी व सहकारी बँका सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत. मागील काही वर्षापासून तालुक्यात राष्ट्रीकृत व खासगी बँकांची झपाट्याने वाढ होत आहे. बँकेमध्ये खाते उघडण्याकरिता बँक प्रशासन ग्राहकांकडे विनवणी करीत आहे. की त्यामुळे बँकेचे टर्नओव्हर आरबीआईच्या नियमानुसार चालन राहील. जरी बँकेमधील देवाणघेवाणीची प्रक्रिया ग्राहकांसाठी सुलभ असली तरी तालुक्यातील सर्वच बँकेत ग्राहकांचे जमा असलेले करोडो रुपयांच्ळा सुरक्षेकरिता कोणतीच उचित व्यवस्था दिसून येत नाही. राष्ट्रीय बँकासोबतच खासगी बँकेच्या शाखा तालुक्यात सर्वत्र सुरू आहेत. या सर्वच बँका जरी आधुनिक कार्यपद्धतीनुसार चालत असल्या तरीपण सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना क्रीयान्वित नाही.स्थिती ही आहे की, शहरातील सर्वच बँकांचे संचालन सुरक्षा गार्डावीनाच होताना पहायला मिळत आहे. या बँकांमध्ये सरकारी विभागासहीत ग्राहकांच्या करोडो रुपयांची देवाण-घेवाण होत असते. बँक प्रशासन ग्राहकांच्या सुविधायुक्त देवाण-घेवाणीपर्यंतच सीमित आहे. जेव्हा की रिझर्व्ह बँकेने प्रत्येक छोट्या मोठ्या बँकांच्या शाखांना सुरक्षा संबंधी सतर्क राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत. परंतु रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करताना कोणतीही बँक दिसत नाही. यामुळे ग्राहकांना आपल्या जमापूर्तिची नेहमीच काळजी लागलेली असते. उच्चतंत्रज्ञानांतर्गत कम्प्युटरद्वारा संचालित एटीएम शहरातील स्टेट बँक व बँक आॅफ महाराष्ट्र येथे कार्यरत आहे. परंतु तिथे सुद्धा सुरक्षा गार्ड दिसून येत नाही. बँक व्यवस्थापकांना सुरक्षा गार्डाविषयी विचारले असता ते सीसी टिव्ही असल्याचे सांगून पळ काढतात. परंतु सीसी टिव्ही कॅमेरे एखाद्या घटनेला थांबविण्याकरिता किती सक्षम आहेत? हे सांगण्याची गरज नाही. नॅशनल हायवेवर असलेल्या देवरी शहरात केव्हाही बँकेत मोठी अप्रीय घटना घडू शकते यात शंका नाही.