शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

बँकांची सुरक्षा धोक्यात!

By admin | Updated: December 20, 2014 22:41 IST

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरीतील राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे या बँकांच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या

सशस्त्र सुरक्षा गार्डच नाही : रिझर्व्ह बँकेच्या नियमांची ऐसीतैसीसुशील जैन - देवरीराष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरीतील राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे या बँकांच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत या बँकांमधील हजारो खातेदारांची ठेवही किती सुरक्षित आहे, असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहात नाही.एकाही बँकेत बंदुकधारी सुरक्षा गार्ड दिसून येत नाही. भारतीय रिझर्व बँकेद्वारे सर्वच बँकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक खबरदाऱ्या घेण्याचे निर्देश असतानाही देवरीत मात्र कोणत्याच बँकेकडून त्यांचे पालन होताना दिजसत नाही. तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत तसेच खासगी व सहकारी बँका सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत. मागील काही वर्षापासून तालुक्यात राष्ट्रीकृत व खासगी बँकांची झपाट्याने वाढ होत आहे. बँकेमध्ये खाते उघडण्याकरिता बँक प्रशासन ग्राहकांकडे विनवणी करीत आहे. की त्यामुळे बँकेचे टर्नओव्हर आरबीआईच्या नियमानुसार चालन राहील. जरी बँकेमधील देवाणघेवाणीची प्रक्रिया ग्राहकांसाठी सुलभ असली तरी तालुक्यातील सर्वच बँकेत ग्राहकांचे जमा असलेले करोडो रुपयांच्ळा सुरक्षेकरिता कोणतीच उचित व्यवस्था दिसून येत नाही. राष्ट्रीय बँकासोबतच खासगी बँकेच्या शाखा तालुक्यात सर्वत्र सुरू आहेत. या सर्वच बँका जरी आधुनिक कार्यपद्धतीनुसार चालत असल्या तरीपण सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना क्रीयान्वित नाही.स्थिती ही आहे की, शहरातील सर्वच बँकांचे संचालन सुरक्षा गार्डावीनाच होताना पहायला मिळत आहे. या बँकांमध्ये सरकारी विभागासहीत ग्राहकांच्या करोडो रुपयांची देवाण-घेवाण होत असते. बँक प्रशासन ग्राहकांच्या सुविधायुक्त देवाण-घेवाणीपर्यंतच सीमित आहे. जेव्हा की रिझर्व्ह बँकेने प्रत्येक छोट्या मोठ्या बँकांच्या शाखांना सुरक्षा संबंधी सतर्क राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत. परंतु रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करताना कोणतीही बँक दिसत नाही. यामुळे ग्राहकांना आपल्या जमापूर्तिची नेहमीच काळजी लागलेली असते. उच्चतंत्रज्ञानांतर्गत कम्प्युटरद्वारा संचालित एटीएम शहरातील स्टेट बँक व बँक आॅफ महाराष्ट्र येथे कार्यरत आहे. परंतु तिथे सुद्धा सुरक्षा गार्ड दिसून येत नाही. बँक व्यवस्थापकांना सुरक्षा गार्डाविषयी विचारले असता ते सीसी टिव्ही असल्याचे सांगून पळ काढतात. परंतु सीसी टिव्ही कॅमेरे एखाद्या घटनेला थांबविण्याकरिता किती सक्षम आहेत? हे सांगण्याची गरज नाही. नॅशनल हायवेवर असलेल्या देवरी शहरात केव्हाही बँकेत मोठी अप्रीय घटना घडू शकते यात शंका नाही.