शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

४१ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:19 PM

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ९ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळनिधी अपुरा पडल्याने जिल्ह्यातील ४१ हजार शेतकरी मदतीला मुकले. ५०६ वंचित गावांतील शेतकऱ्यांसाठी आता १६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. या वाढीव निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । दुष्काळी मदतीसाठी आयुक्तांकडे १६ कोटींची मागणी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ९ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळनिधी अपुरा पडल्याने जिल्ह्यातील ४१ हजार शेतकरी मदतीला मुकले. ५०६ वंचित गावांतील शेतकऱ्यांसाठी आता १६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. या वाढीव निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे केली आहे.संपूर्ण जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत असली, तरी जिल्ह्यातील ९ तालुकेच दुष्काळी मदतीस पात्र ठरले. यामध्ये यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, केळापूर, राळेगाव, मारेगाव, दारव्हा, उमरखेड आणि महागाव तालुक्यांचा समावेश आहे. या ९ तालुक्यांसाठी आतापर्यंत २३२ कोटी रूपयांची दुष्काळी मदत राज्य शासनाने जिल्ह्याकडे वळती केली. आचारसंहितेपूर्वी ही मदत जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात वळती करण्यात आली. मात्र अनेक शेतकºयांना हा निधी मिळाला नसल्याची गंभीर बाब पुढे आली. निधी अपुरा पडल्याने अनेक शेतकºयांच्या खात्यात ही रक्कम पोहोचलीच नाही. आजही अनेक शेतकरी बँकांच्या येरझारा मारत आहेत. निधी जमा झालाच नाही म्हणून हे शेतकरी रिकाम्या हाताने परतत आहे. मात्र त्यांना निधी का मिळाला नाही, याची माहिती शासकीय यंत्रणेकडून दिली जात नाही.५०६ गावांतील ४१ हजार ९७८ शेतकºयांच्या खात्यात निधी पोहोचला नाही. त्यांचा अहवाल प्रशासनाने तयार करून आयुक्तांकडे पाठविला आहे. वाढीव निधीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी