शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'विर्डी'वरून अन्याय होणार नाही; शिंदे गटाची गोवेकरांना ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 09:15 IST

विर्डी धरणावरून गोवा व महाराष्ट्रमध्ये वाद सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विर्डी धरणावरून गोवा व महाराष्ट्रमध्ये वाद सुरू आहे. महाराष्ट्राने या धरणाचे काम हाती घेतल्याने त्याला विरोधही केला. या दोन्ही राज्यांमध्ये चांगले संबंध आहेत. त्यामुळे विर्डी धरणाच्या विषयावरून गोव्यावर अन्याय होणार नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर भाजप सरकारशी चांगले नाते असल्याचेही आनंदराव अडसुळ यांनी नमूद केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गोव्यात प्रवेश केला आहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने प्रशासन व सदस्यत्व मोहीम राबवली जाईल. काही महत्त्वाचे राजकीय नेते शिवसेनेच्या संपर्कात असून ते पक्षात प्रवेश करतील, असे पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

येथे शिवसेना ३० वर्षांपासून आहे. राजकीय स्तरावर त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. आता पुन्हा एकदा नव्यास्वरुपात दाखल होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही तयारी असून येथूनही निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असे सागून अडसुळ म्हणाले की, महाराष्ट्रा मुख्यमंत्री शिंदे हे दिवसाला १८ ते २० तास काम करतात. रात्री उशिराही ते कार्यकर्त्यांना भेटतात.

गोव्यात जे ३० वर्षांत घडले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवण्याचा प्रयत्न करू. पक्ष विस्ताराच्या दृष्टीनेच सुप्रशासन व सदस्यत्व मोहीम राबवली जाईल, असेही म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :goaगोवाShiv SenaशिवसेनाAnandrao Adsulआनंदराव अडसूळAnandrao Adsulआनंदराव अडसूळ