शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पुढील तीन दिवस मुसळधार; राज्यात सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 14:28 IST

राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची  मातीची घरे कोसळली.

पणजी: राज्यात पुढील तीन दिवस  हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पडणार असल्याने मच्छिमाऱ्यांनी खोल सम्रुदात न जाण्याचा इशाराही हवामाने खात्याने दिला आहे.  गेले आठ दिवस राज्यात मुसळधार सुरुच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात १ जून ते आतापर्यंत ६८.३३ पावसाची नोंद झाले आहे.

मुसळधार पावसाने ठिकठिकणी पूर

राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची  मातीची घरे कोसळली. घरांवर झाडे उन्मळून पडून माेठ्या प्रमाणात लाेकांचे नुकसान झालेले आहे. वित्त हानी प्रमाणे जीवित हानी झाली आहे. गेल्या आठवड्या भरात राज्यात मुसळधार पावसाने ५ जणांचा बळी घेतला आहे. अनेक मुक़्या जनावरांचाही बळी या पावसात गेलेला आहे. तसेच पडझडीमुळे कराेडाे  रुपयांची  या पुराच्या पावसाने नुकसान झाली आहे. 

धरणे भरली नद्यांची पातळी वाढली

राज्यात गेले आठ दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यातील सर्व धरणे भरली आहे. साळावली धरण भरले तसेच अंजुणे  धरण ९० टक्के भरले असून या धरणातून  कधीही पाणी  साेडले जाऊ शकते. तसेच इतर लहान धरणेही भरली आहेत. धरणाप्रमाणे राज्यातील सर्व नद्या तसेच उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पावसाने नदी  किनारी असलेल्या शेती बागायतींना मोठा फटका बसला आहे.

आतापर्यंत  ६८.३३ इंच पाऊस

राज्यात १ जून ते १३ जूलै पर्यंत ६८.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर वाळपई केंद्रात ८१.५४ इंच सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे साखळी, सांगे, केपे, काणकोण, मडगाव या केंद्रावरही  मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस