शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुढील तीन दिवस मुसळधार; राज्यात सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 14:28 IST

राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची  मातीची घरे कोसळली.

पणजी: राज्यात पुढील तीन दिवस  हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पडणार असल्याने मच्छिमाऱ्यांनी खोल सम्रुदात न जाण्याचा इशाराही हवामाने खात्याने दिला आहे.  गेले आठ दिवस राज्यात मुसळधार सुरुच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात १ जून ते आतापर्यंत ६८.३३ पावसाची नोंद झाले आहे.

मुसळधार पावसाने ठिकठिकणी पूर

राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची  मातीची घरे कोसळली. घरांवर झाडे उन्मळून पडून माेठ्या प्रमाणात लाेकांचे नुकसान झालेले आहे. वित्त हानी प्रमाणे जीवित हानी झाली आहे. गेल्या आठवड्या भरात राज्यात मुसळधार पावसाने ५ जणांचा बळी घेतला आहे. अनेक मुक़्या जनावरांचाही बळी या पावसात गेलेला आहे. तसेच पडझडीमुळे कराेडाे  रुपयांची  या पुराच्या पावसाने नुकसान झाली आहे. 

धरणे भरली नद्यांची पातळी वाढली

राज्यात गेले आठ दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यातील सर्व धरणे भरली आहे. साळावली धरण भरले तसेच अंजुणे  धरण ९० टक्के भरले असून या धरणातून  कधीही पाणी  साेडले जाऊ शकते. तसेच इतर लहान धरणेही भरली आहेत. धरणाप्रमाणे राज्यातील सर्व नद्या तसेच उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पावसाने नदी  किनारी असलेल्या शेती बागायतींना मोठा फटका बसला आहे.

आतापर्यंत  ६८.३३ इंच पाऊस

राज्यात १ जून ते १३ जूलै पर्यंत ६८.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर वाळपई केंद्रात ८१.५४ इंच सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे साखळी, सांगे, केपे, काणकोण, मडगाव या केंद्रावरही  मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस