पहिली ते आठवीपर्यंत सुमारे २ लाख पाठ्यपुस्तके लागतात. लॉकडाऊनमुळे ती मिळू शकली नाहीत त्यामुळे विद्यार्थी, पालक चिंतातूर झाले आहेत. ...
यापुढे शेतक-याची १ हजार चौरस मिटर जमीन असली आणि कमीत कमी २0 कलमे त्याने घेतली तरी कृषी कार्ड नसतानाही सबसिडीचा लाभ दिला जाईल. ...
आज चीनच्या सीमेवर आमच्या सैनिकांचे बलिदान जात असताना व कोविड संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना, भाजप वर्चुअल रॅली करुन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करते हे दुर्देवी आहे. ...
महापौर उदय मडकईकर यांची माहिती ...
ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत. ...
कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी जहाजावरच घेण्यात येणार नमूने ...
राज्यात सर्वाधिक पाऊस राजापूर येथे झाला. तिथे सरासरी 190 मिमी पाऊस पडला. ...
स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न कायमचा सोडवावा, लोकशाही मार्गाने अन्याया विरुद्ध आवाज उठविणे जनतेचा घटनात्मक अधिकार - दिगंबर कामत ...
गोव्यात विद्यार्थ्यांना शिकायला नेटवर्क नाही मग भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीला ते कसे मिळते? ...
राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस ...