सरकारने नोकऱ्यांबाबत खोटी आश्वासने देऊ नयेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रोजगार पुरवण्याबाबत अगोदर जबाबदारी पूर्ण करावी, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली. ...
तपोभूमी गुरुपीठ व परंपरेतील महापुरुषांनी समाजाला संघटित करण्याचे महान कार्य केले तोच आदर्श घेऊन कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. ...