शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

मध्यावधी निवडणुका कुणालाच नको: सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 22:13 IST

काँग्रेसच्या आमदारांनाही मध्यावधी निवडणुका नकोत.

पणजी : राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झालेल्या कुणालाच नको आहेत. कुणीच आमदार निवडणुका मागत नाहीत. मध्यावधी निवडणुकीची शक्यता मलाही वाटत नाही, असे कृषी मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शनिवारी येथे सांगितले.मध्यावधी निवडणुकीस तयार रहा, असे दिगंबर कामत यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केले होते. पत्रकारांनी मंत्री सरदेसाई यांना याविषयी असता, सरदेसाई म्हणाले की मध्यावधी निवडणुका होतील असे काँग्रेसलाही वाटत नसावे. काँग्रेसच्या आमदारांचीही तशी मागणी नाही. सप्टेंबरमध्ये गोवा विधानसभा निवडणुका होतील अशी चर्चा म्हणजे अफवा आहे. लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकीला जाण्याची मागणी गोव्याच्या मंत्रिमंडळानेही केलेली नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही. जर सर्वानाच वाटत असेल की, आम्ही मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे, तर मग आमची देखील निवडणुकीस जाण्याची तयारी आहे.दरम्यान, कृषी खात्याच्या पॉलिसहाऊस योजनेविषयी बोलतान मंत्री सरदेसाई म्हणाले, की आम्ही राज्यात पुष्पोत्पादन वसाहत उभी करू पाहत होतो. त्यासाठी सांगे येथे जमीन पाहिली होती पण त्या जागेत वन क्षेत्र येत असल्याने वन खाते ती जमीन देण्यास तयार नाही. लोलयें येथे 100 एकर जमीन वसाहतीसाठी उपलब्ध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. तथापि, पुष्पोत्पादन वसाहत जर जमिनीअभावी होत नसेल तर मग पॉलिहाऊससाठी नव्याने परवाने देणो आम्ही सुरू करू. सध्या आम्ही परवाने देणो व पॉलिहाऊसला अनुदान देणो स्थगित ठेवले होते. ती स्थगिती उठवावी लागेल.खाण अवलंबितांना ओटीएसराज्यातील खाण अवलंबितांविषयी बोलताना सरदेसाई म्हणाले, की खाणी बंद झाल्याने सरकारची एकरकमी कजर्फेड योजना आम्ही पुन्हा एकदा राज्यभरातील खाण अवलंबितांना लागू केली आहे. या योजनेची मुदत एरव्ही तर दि. 30 मार्च 2018 रोजी संपुष्टात येत होती. तथापि, सरकारने ती आणखी सहा महिन्यांसाठी आता वाढवली आहे. जे खाण अवलंबित कर्जाच्या कचाटय़ात सापडले आहेत, त्या सर्वाना एकरकमी कजर्फेड (ओटीएस) योजनेचा लाभ घेऊन कर्जाच्या बोज्यातून बाहेर यावे असे अपेक्षित आहे. 2014 साली ही योजना सुरू करण्यात आली होती. जे लोक स्वत:ची घरे व मालमत्ता विकून कज्रे भरत आहेत. त्यांनाही दिलासा मिळावा म्हणून या योजनेत दुरुस्ती केली जाईल. 

टॅग्स :Electionनिवडणूकgoaगोवा