शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राज्यात ८८ इंच पावसाची नोंद : सरासरीपेक्षा ४८.६ टक्के अधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:35 IST

राज्यात १ जून ते आतापर्यंत सरासरी ८८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यात १ जून ते आतापर्यंत सरासरी ८८ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत ४८.६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. सांगे, वाळपई, फोंडा या केंद्रात सर्वाधिक पाऊस  झाला आहे. राज्यात अजूनही पावसाचा जोर कायम असून सर्वत्र पडझड तसेच दरडी काेसळण्याच्या घटना  घडत आहेत.

राज्यात यावर्षी जून ३ पासून पावसाला सुरुवात झाली होती. या नंतर पाऊस सुरुचा आहे. पण जुलै महिन्यापासून पावसाचा  जोर जास्त  वाढला त्यामुळे  सरासरीपेक्षा  जास्त पाऊस यंदा झाला आहे. पुढील दाेन दिवस राज्य हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहेत. 

पडझडीच्या घटना सुरुच- 

फोतार्डा तळसण झर येथे घर पडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. डिचाेली बायपास रस्त्यावर झाड कोसळले, चोर्ला घाटात रस्ता खचला इतर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या.  मळा पणजी नेवगीनगर येथे समुद्राचे पाणी दुकानात शिरल्याने दुकानांचे नुकसान झाले. तसेच अन्य विविध लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

धरणे भरली नद्यांची पातळी वाढली-

राज्यातील सर्व धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग  केला आहे. अंजूणे धरणातून पाण्याचा विसर्ग केला. तसेच तिळारीतून पाणी सोडण्यात आले.  तसेच आमठाणे व इतर धरणही १०० टक्के भरली आहे. यंदा  प्रथमच जुलै महिन्याचा १५ दिवसात सर्व धरणे भरली आहेत. तसेच राज्यातील सर्व नद्यांची पाण्याची पातळीही वाढली आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस