शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

समान नागरी कायद्याची अंमलबजावणी हवी: मुख्यमंत्री, गोवा विद्यापीठात संविधान दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 13:20 IST

भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित गोवा विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशभरात समान नागरी कायदा आणि वन नेशन वन इलेक्शन हे धोरण राबविण्यावी असल्याचे गरज मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित गोवा विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रत्येकजण आपल्या अधिकारांवर बोलत आहे. मात्र, आपल्या जबाबदारीविषयी कुणीच बोलत नाही. प्रत्येकाने जर स्वतःची जबाबदारी समजून काम केले तर देशाची प्रगती आणखीन गतीने होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, की समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. त्यामुळे देशातही सर्व समान नागरी कायदा लागू व्हावा. युवा पिढीने त्याचे महत्त्व समजून घ्यावे. देशाच्या घटनेत सर्वधर्म समभाव असे नमूद केले आहे. भारताची लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही असल्याचे त्यांनी सांगितले.

विकसित भारत २०४१ ही मध्यवर्ती संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिली आहे. देश विकसित व्हावा, असे धोरण समोर ठेवून काम करावे. या सरकारने महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण दिले आहे. खरे तर अशा गोष्टी यापूर्वीच होणे अपेक्षित होते. गोवा हे लहान राज्य असले तरी पर्यावरणाचे संरक्षण करणे यात यश आले आहे. गोवा स्वच्छ असावे असे अनेकजण म्हणतात. मात्र, ती केवळ सरकारची नव्हे, तर नागरिकांचीही जबाबदारी आहे. विकसित भारतासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी मणिपूर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदाल उपस्थित होते.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतConstitution Dayसंविधान दिन